गावच्या आठवणी शब्दांत उतरवणं मला जमल नाही.
एक एक ओळ म्हणजे एक सुंदर कविता जणू.
जन्माला यावं तर कोकणात अन् खेळावं ते माडाच्या,केळीच्या बनात. स्वर्ग म्हणजे दुसरं काय असणार. हा माझ्या गावचा स्वर्ग, असंख्य आठवणींना उजाळा देत वाहणारी छोटीशी नदी. अख्खं बालपण इथे हरवलं आहे. इथेच कुठेतरी सारिपाठाचा खेळ सुरू असायचा, याच फणसामागे लपंडाव खेळ रंगायचा, याच जास्वंदी अन तगरी च्या माळा विठ्ठलाच्या चरणी वाहिल्या जायच्या. रम्य ते बालपण आणि ते कोकणात असेल तर अतिरम्य.
गावची नदी
केळीच्या बनात
माड
अंगणी झरती धारा गं...
ऋतु हिरवा ऋतु बरवा
भिजुनी उन्हे थरथरती
माळ्याच्या मळ्यामंदी
Masta ga...
उत्तर द्याहटवा